राज्यात नागरिकत्व कायदा लागू होणार का?; काँग्रेसचे मंत्री म्हणाले…
मुंबई : एन पी न्यूज 24 – सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे देशात सर्वत्र गदारोळ सुरू असून काही राज्यांनी यास स्पष्ट विरोध केला आहे. महाराष्ट्र याबाबत कोणती भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच यावर काँग्रेच्या एका मंत्र्यांने सूचक…