Financial Fraud | 3 वर्षात निम्मे भारतीय आर्थिक फसवणुकीला पडले बळी, ‘या’ लोकांना बनविले…
नवी दिल्ली : Financial Fraud | मागील तीन वर्षात सुमारे निम्मे भारतीय आर्थिक फसवणुकीला बळी पडले आहेत. लोकल सर्कलद्वारे करण्यात आलेल्या सर्वेत समजले की, भारतात आर्थिक फसवणूक सामान्य झाली आहे. यातून फ्रॉडचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. सर्वेत…