Mumbai High Court | ऐन निवडणुकीत राज्य सरकारला हायकोर्टाचा दिलासा! औरंगाबाद, उस्मानाबादच्या…
मुंबई : Mumbai High Court | महायुती सरकारने (Mahayuti Govt) काही दिवसांपूर्वी औरंगाबादचे (Aurangabad) नामकरण छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhajinagar) तर उस्मानाबादचे (Osmanabad) नामकरण धाराशिव (Dharashiv) करण्याचा निर्णय घेतला होता. या…