Aaditya Thackeray On Election Commission | मतदानाचा टक्का कमी का झाला? आदित्य ठाकरेंनी सांगितले…
मुंबई : Aaditya Thackeray On Election Commission | निवडणूक आयोगाकडून योग्य नियोजन न झाल्यामुळे मतदानाचा टक्का कमी झाल्याचा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या मतदारसंघात प्रत्येक बूथवर जावून पाहणी…