Ravindra Dhangekar | मोदींनी जनतेचा भ्रमनिरास केला; इंडिया फ्रंटच्या नेत्यांचा आरोप
पुणे : Ravindra Dhangekar | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे देशातील जनतेचा भ्रमनिराश झाला आहे. मोदी आणि भाजप नेते दर वेळी विकासाचे मुद्दे सोडून समाजाचे…