फायद्याची गोष्ट ! मोदी सरकार बेरोजगारांना देणार नोकरीचं ‘फ्री’मध्ये…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात अर्ध्यावर शिक्षण सोडलेल्या लोकांची संख्या अधिक आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पैशांचा अभाव. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे अनेक लोकांना आपले शिक्षण पूर्ण करता येत नाही. अशा लोकांसाठी मोदी सरकारने नवीन…