Browsing Tag

maharashtra marathi news

हे घातक आजार टाळण्यासाठी करा कॉफीचे सेवन, रोग राहतील दूर

एन पी न्यूज 24 :  योग्य प्रमाणात कॅफीन सेवन केल्यास आरोग्यास फायद्याचे ठरते. २०० ते ३०० मिलीग्रॅम कॅफीन म्हणजेच दोन ते चार कप कॉफीचे सेवन केल्याने शारीरिक कार्यप्रणाली चांगली राहते. यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता कमी होते. कॉफीमुळेआळसही…

हातांचे सौंदर्य वाढविणाऱ्या मेंदीमुळे अनेक रोगही बरे होऊ शकतात

एन पी न्यूज 24 :  शेकडो वर्षांपासून आपल्याकडे मेंदी लावण्याची परंपरा आहे. सर्वच वयातील महिला मंगलकार्यात हात व पायांवर मेंदी आवर्जून काढतात. भारताच्या सर्वच भागात मेंदी लावण्याची ही प्रथा रूजलेली आहे. अशाप्रकारे हातांचे सौंदर्य वाढविणारी…

‘या’ घरगुती उपायांनी चुटकीसरशी दूर होतील आरोग्य समस्या

एन पी न्यूज 24 : ऑनलाईन - काही घरगुती उपाय हे अनेक आरोग्य समस्या चुटकीसरशी दूर करतात. तसेच अशा छोट्या-छोट्या समस्यांसाठी डॉक्टरांकडे जाण्याची गरज भासत नाही. अनेक घरगुती टिप्स आपल्याला माहित असतात. परंतु, त्यामागील विज्ञान माहित नसते. अशा…

हे वाचलंत तर कधीही फेकणार नाही केळीची साल, आरोग्यासाठी उपयोगी

एन पी न्यूज 24 : ऑनलाईन - मधूर चव असलेली केळी सर्वांनाच आवडतात. बाजारात सर्वाधिक विकले जाणारे फळ म्हणजे केळी होय. दररोज एक तरी केळ खावे, असा सल्ला आहारतज्ज्ञ सुद्धा देतात. कारण, केळीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन, प्रोटीन असतात. केळीच्या…

वायग्रापेक्षा ‘हे’ फळ प्रभावी ! बिया खाल्ल्यातरी दूर होते नपुंसकत्व

एन पी न्यूज 24 : ऑनलाईन - आरोग्यासाठी विविध फळे खाण्याचा सल्ला डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ नेहमीच देतात. कारण फळांमध्ये अनेक जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. तसेच विविध आजारांवर काही फळे रामबाण औषध म्हणून देखील वापरली जातात. यासाठीच औषधी गुणधर्म…

सावरकर वाद : सरकार ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’वर चालते, विचारधारेवर नाही, मुख्यमंत्री उद्धव…

नागपूर : एन पी न्यूज 24 – वीर सावरकरांबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजपने मोठा वाद निर्माण केला आहे. यावरून राज्यातील भाजपनेही महाविकास आघाडीतील शिवसेनेवर टीका सुरू केली आहे. यास प्रत्युत्तर देताना…

आधी भाजपाची आता काँग्रेसची करतायेत लाचारी; मनसेची शिवसेनेवर टीका

मुंबई : एन पी न्यूज 24 – शिवसेनेने आधी भाजपाची लाचारी केली, आता काँग्रेसची लाचारी करत आहे, अशी टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर केली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या…

ईशान्येतील हिंसेला काँग्रेस जबाबदार : अमित शहा

गिरीडीह : एन पी न्यूज 24 – नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात ईशान्य भारतात जी हिंसक आंदोलने होत आहेत, त्यास काँग्रेसच जबाबदार आहे. भाजपने हा कायदा आणल्याने काँग्रेसला पोटशूळ उठला आहे. काँग्रेस पक्ष हिंदू-मुस्लिम राजकारण, नक्षलवाद आणि…

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आले तर स्वागतच : अजित पवार

मुंबई : एन पी न्यूज 24 – एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आले तर त्यांचे स्वागतच करु, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे. भाजपाचे नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ गडावरून पक्षनेतृत्वावर जोरदार हल्लोबोल करत मनातील…

‘मी पुन्हा येईन’चा त्रास फडणवीसांना पुढची ५ वर्ष होणार : पंकजा मुंडे

मुंबई : एन पी न्यूज 24 – मी बोललेली नसतानाही मला जनतेच्या मनातली मुख्यमंत्री या वाक्याने गेली ५ वर्ष छळले होते. देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीतही तसच झाले आहे. त्यांच्या मनात काही नसेल, मात्र त्यांच्या मी पुन्हा येईल या कवितेमुळे त्यांना…