‘मंदी’पासून वाचण्यासाठी मनमोहन सिंहांनी मोदी सरकारला दिले ‘हे’ 5 ‘सल्ले’, ‘या’ क्षेत्रांवर ‘फोकस’ करण्याची गरज
– सरकारला पहिल्यांदा जीएसटीमध्ये सुधार करावा लागेल, मग भले की काही काळ कराचे नुकसान होवो. ग्रामीण उत्पादनाचा खप वाढवण्यासाठी आणि शेती पुनर्जीवित करण्यासाठी नव्या पद्धती शोधल्या पाहिजे. काँग्रेसच्या घोषणा पत्रात स्पष्ट पर्याय आहे की, शेती बाजाराला फ्री करुन लोकांकडे पैसे पुन्हा येऊ शकतो.
– पैसा वाढवण्यासाठी कर्ज मिळणे सोपे झाले पाहिजे, फक्त सार्वजनिक क्षेत्रातील बँकाच नाही तर NBFC मध्ये देखील फसवणूक होत आहे. कापड निर्मिती, ऑटो, इलेक्ट्रॉनिक्ससारख्या प्रमुख नोकरी देणाऱ्या क्षेत्रांना पुनर्जीवित केले पाहिजे. त्यासाठी कर्ज देखील द्यावी लागतील.
– ते असे ही म्हणाले की भारताची आर्थिक परिस्थिती चिंताजनक आहे, तिमाहीचा 5 % जीडीपी विकास दर 6 वर्षातील सर्वात कमी आहे.
– नॉमिनल जीडीपी ग्रोथ देखील 15 वर्षातील खालच्या स्तरावर आहे. त्यामुळे वाहन उद्योगाच्या उत्पादनात कमी आली आहे.
– साडे तीन लाख पेक्षा जास्त लोकांना आपला रोजगार सोडावा लागला आहे. जमिनी खरेदी विक्री क्षेत्रात देखील परिस्थिती काही चांगली नाही.
– कोळसा, कच्चे तेल आणि नैसर्गिक गॅस उत्पादनात देखील कमी आली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेवर देखील परिणाम पाहायलामिळत आहे. 2017 – 18 या वर्षातील बेरोजगारी 45 वर्षांपेक्षा जास्त उच्चांकीवर आहे.
- सकाळी पोट साफ होत नाही का? झोपण्यापुर्वी खा ‘हे’ पदार्थ, मिळेल आराम
- कफची समस्या सतावयेत का? ट्राय करा ‘हे’ ८ सोपे घरगुती उपाय
- हार्ट ब्लॉकेज’ मोकळे करणारा प्रभावी आयुर्वेदिक उपचार, जाणून घ्या
- मुलांना निरोगी ठेवायचे असेल तर लक्षात ठेवा आहारासंबंधी ‘या’ गोष्टी
- काबुली चना भिजवून खाल्ल्याने होतात हे १० आरोग्य फायदे, जाणून घ्या
- SCAD हा आजार होतो फक्त महिलांना, जाणुन घ्या याविषयी १० गोष्टी
- पुरळ न होण्यासाठी लांब राहा रक्तशर्करा वाढवणाऱ्या आहारापासून
- ठणठणीत व्यक्तीलाही अचानक येतो ‘हार्ट अटॅक’, जाणून घ्या बचावाचे ५ उपाय
- वैवाहिक आयुष्यात आनंद टिकवून ठेवण्यासाठी प्या ‘हे’ खास सूप
- अधिक प्रोटीन घेण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या, शरीरात वाढू शकते अॅसिडिटी